विरार : नालासोपारा पूर्व येथील मौजे आचोळे येथील ४१ अनधिकृत इमारतींमधील बाधित रहिवाश्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शासन एक स्वतंत्र धोरण निश्चित करणार असल्याची माहिती आज विधानसभेत मंत्री उदय सामंत यांनी आमदार राजन नाईक यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली.
आमदार राजन नाईक यांनी या इमारतींमधील बाधित रहिवाश्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून पुनर्वसन करावे या मागणीसाठी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी त्यांनी कल्याण डोंबिवली येथील अनधिकृत इमारतींबाबत शासनाने घेतलेल्या सकारात्मक निर्णयाचा दाखला देत याच धर्तीवर नालासोपारा येथील बाधित रहिवाश्यांचे पुनर्वसन करावे, अशी आग्रही मागणी शासनाकडे केली. त्याचप्रमाणे आमदार पराग अळवणी यांनी यावर बोलताना सदर आरक्षित जागेचे भुसंपादन करताना जमीन मालकाकडून या रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासाठीचा मोबदला वसूल करण्यात यावा अशीही मागणी केली. नंतर स्वतः तालिका अध्यक्ष श्री.
योगेश सागर यांनी यात हस्तक्षेप करत या विषयाबाबत एक महिन्याच्या आत एक विस्तृत बैठक आयोजित करून तोडगा काढावा असे निर्देश दिले. यावर मंत्री उदय सामंत यांनी बैठक लावण्याचे आश्वासन सभागृहात दिले
मंत्री उदय सामंत यांचा मोठा निर्णय; नालासोपारा येथील ४१ अनधिकृत इमारतींमधील बाधित रहिवाशांचे पुनर्वसन
अखेर दहा वर्षांनी होणार महात्मा गांधींच्या अर्धपुत...
भाईंदर : मीरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालयाच्या आवारात राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अर्धपुतळा बसवण्याचा दहा वर्षांपूर्वी ११ जानेवारी २०१६ रोजी माजी विरोधी पक्षनेते आसिफ ...
नवरात्रोत्सवानिमित्त मुंबई पोलीसांकडून 'निर्भया पथ...
मुंबई : नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांनी त्यांच्या निर्भया पथकातील शूर आणि समर्पित महिला पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान केला. ...
भायंदर : अन्न विषबाधेची भीषण घटना — ३ वर्षांच्या म...
भायंदर : भायंदर पश्चिम येथे अन्नातून विषबाधा झाल्याची एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. रविवारी रात्री झालेल्या या घटनेत केवळ ३ वर्षां...
मीरा-भाईंदरमध्ये डेंग्यूचा कहर, १० जणांचा संशयित म...
मीरा-भाईंदर:मीरा-भाईंदर शहरात पावसामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीयुक्त साचलेल्या पाण्याने आरोग्य धोक्यात आ...
शिरगाव किल्ल्यावर स्वच्छता महाश्रमदान मोहिमेअंतर्ग...
शिरगाव : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आणि स्वच्छता महाश्रमदान मोहिमेच्या निमित्ताने दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी शिरगाव येथे शिरगाव किल्ला ...
वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; एकाच दिवशी ७८,०...
वसई-विरार: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागाने ११ सप्टेंबर २०२५ रोजी व्यापक कारवाई करत तब्बल ७८,०४...
वसई-विरारमध्ये बेकायदेशीर बांधकामावर कारवाई; सहाय्...
दिनांक: १२ सप्टेंबर २०२५ :वसई-विरार शहर महानगरपालिका VVCMC ने बेकायदेशीर बांधकामावर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, याचाच भाग म्ह...
वसई रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म ६ व ७ ची दक्षिण बाज...
वसई, २९ ऑगस्ट : पश्चिम रेल्वेने जाहीर केले आहे की, वसई रोड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ ...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
More Local News To You
Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.
वसईतील रामनवमी शोभायात्रेवर अंडीफेकीनंतर परिस्थिती शांत; ४ संशयित अटक
वसई: रामनवमी निमित्ताने विरारम...
कनिष्ठ अभियंता कौस्तुभ तामोरे यांना अखेर डच्चू!
विरार : वसई-विरार महापालिका प्रभाग समिती ‘जीमध्ये नियुक्त कनिष्ठ अभिय...
परिमंडळ १ बनले स्मार्ट; पोलीस ठाण्यांचे नूतनीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर
वसई : मिरा भाईंदर-वसई विरार प...
केळवा येथील रिसॉर्टमध्ये १७ वर्षीय कुमारी वर गोळीबार बोईसर येथे शस्त्रक्रिया सुरू
पालघर : पालघर तालुक्यातील केळवा पर्यटन स्थळी २४ मे एका तरुणीचा संशयास्...
Previous
Article