माऊंट अबू:अध्यात्मिकता म्हणजे धार्मिक असणे किंवा सांसारिक सुखाचा त्याग करणे असे नाही. अध्यात्म म्हणजे अंतरंगातील शक्ती ओळखून आचार आणि विचारांमध्ये शुद्धता आणणे होय. विचार आणि कृतींमध्ये शुद्धता हाच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात संतुलन आणि शांतता राखण्याचा मार्ग आहे, असे त्या म्हणाल्या. सुदृढ आणि स्वच्छ समाज घडवण्यासाठी आध्यात्म आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. राजस्थानमधील माउंट अबू येथे शुक्रवारी प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाने आयोजित केलेल्या 'निर्मल आणि निरोगी समाजासाठी अध्यात्म' या विषयावरील जागतिक शिखर परिषदेत भाग घेतला.
शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वच्छता ही निरोगी जीवनाची गुरुकिल्ली असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. आपण केवळ बाह्य स्वच्छतेवर लक्ष केंद्रित न करता मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्याही स्वच्छ असले पाहिजे. संपूर्ण आरोग्य निर्मल मानसिकतेवर आधारित आहे. भावनिक आणि मानसिक आरोग्य योग्य विचारांवर अवलंबून असते कारण आपले विचारच शब्दाचे आणि वर्तनाचे उगमस्थान आहे. इतरांबद्दल मत तयार करण्यापूर्वी आपण स्वतःच्या अंतरंगात डोकावले पाहिजे. स्वतःला इतर कोणाच्या तरी परिस्थितीत ठेवून विचार केला तरच आपण योग्य मत तयार करू शकतो, असेही त्या म्हणाल्या.
अध्यात्म हे केवळ स्व विकासाचे साधन नाही तर समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा एक मार्ग आहे. जेव्हा आपल्याला स्वतःच्या आंतरिक शुद्धतेची जाण होईल तेव्हाच आपण निरोगी आणि शांतताप्रिय समाजाच्या स्थापनेत योगदान देऊ शकू. शाश्वत विकास, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक न्याय यासारख्या समाज आणि वसूंधरेशी संबंधित अनेक समस्यांची उत्तरे केवळ अध्यात्मातूनच मिळू शकतात. भौतिकवाद आपल्याला क्षणिक शारीरिक आणि मानसिक समाधान देतो, ज्याला आपण खरा आनंद मानतो आणि आपण त्याच्याकडे आकर्षित होतो. ही आसक्तीच आपल्या असंतोषाचे आणि दुःखाचे कारण बनते. दुसरीकडे, अध्यात्म आपला स्व जाणून घेण्यासाठी आणि आपल्या अंतर्मनाला ओळखण्यासाठी मदत करते. आजच्या जगात शांतता आणि एकतेचे महत्त्व अधिक वाढले आहे. जेव्हा आपण शांत असतो तेव्हाच आपल्याला इतरांबद्दल सहानुभूती आणि प्रेम वाटू शकते, असे राष्ट्रपतींनी सांगितले. योगाची शिकवण आणि ब्रह्माकुमारीसारख्या आध्यात्मिक संस्थांमुळे आपल्याला आंतरिक शांतीचा अनुभव मिळतो. ही शांतता केवळ आपल्यातच नाही तर संपूर्ण समाजात सकारात्मक बदल घडवून आणू शकते, असे त्या म्हणाल्या.
सुदृढ आणि स्वच्छ समाज घडवण्यासाठी आध्यात्म आवश्यक - राष्ट्रपती
नवरात्रोत्सवानिमित्त मुंबई पोलीसांकडून 'निर्भया पथ...
मुंबई : नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांनी त्यांच्या निर्भया पथकातील शूर आणि समर्पित महिला पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान केला. ...
भायंदर : अन्न विषबाधेची भीषण घटना — ३ वर्षांच्या म...
भायंदर : भायंदर पश्चिम येथे अन्नातून विषबाधा झाल्याची एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. रविवारी रात्री झालेल्या या घटनेत केवळ ३ वर्षां...
मीरा-भाईंदरमध्ये डेंग्यूचा कहर, १० जणांचा संशयित म...
मीरा-भाईंदर:मीरा-भाईंदर शहरात पावसामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीयुक्त साचलेल्या पाण्याने आरोग्य धोक्यात आ...
गणेशोत्सव २०२५ : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक...
मुंबई – गणेशोत्सव २०२५ च्या आठव्या दिवशी, मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणपतीपैकी एक असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजारो भक्तांनी लाल...
शिरगाव किल्ल्यावर स्वच्छता महाश्रमदान मोहिमेअंतर्ग...
शिरगाव : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आणि स्वच्छता महाश्रमदान मोहिमेच्या निमित्ताने दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी शिरगाव येथे शिरगाव किल्ला ...
वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; एकाच दिवशी ७८,०...
वसई-विरार: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागाने ११ सप्टेंबर २०२५ रोजी व्यापक कारवाई करत तब्बल ७८,०४...
वसई-विरारमध्ये बेकायदेशीर बांधकामावर कारवाई; सहाय्...
दिनांक: १२ सप्टेंबर २०२५ :वसई-विरार शहर महानगरपालिका VVCMC ने बेकायदेशीर बांधकामावर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, याचाच भाग म्ह...
वसई रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म ६ व ७ ची दक्षिण बाज...
वसई, २९ ऑगस्ट : पश्चिम रेल्वेने जाहीर केले आहे की, वसई रोड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ ...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
More Local News To You
Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.
कुठलेही अवैध धार्मिक अतिक्रमण हटवलेच पाहिजे- सुप्रीम कोर्ट
नवी दिल्ली : रस्त्यावर अवैधपणे उभारलेले कुठलेही धार्मिक अतिक्रमण असो त...
मध्य रेल्वेवर सणाची गर्दी टाळण्यासाठी प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध
मध्य रेल्वेवर सणाची गर्दी टाळण्यासाठी प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्प...
महाकुंभ २०२५ साठी भारतीय रेल्वेची तयारी
भारतीय रेल्वेची तयारी वाढवण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांनी प्र...
राजस्थान : हवाई दलाचे मिग-29 कोसळले अपघातात पायलट सुरक्षित जिवीत हानी नाही
बाडमेर:राजस्थानच्या बारमेरमध्ये सोमवारी दि.2 रात्री हवाई दलाचे मिग-2...
Previous
Article