मुंबई : दसऱ्याच्या निमित्ताने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पॉडकास्टच्या माध्यमातून राज्यातील मतदारांशी संवाद साधत सत्ताधारी नेत्यांवर तीव्र टीका केली. ठाकरे यांनी जनतेला संबोधताना मतांचा अपमान करणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्याचं आवाहन केलं. ठाकरे म्हणाले, की दरवर्षी तुम्ही राजकारण्यांच्या भूलथापा ऐकता आणि त्यांना निवडून देता, पण यामुळे महाराष्ट्राचं नुकसान होत आहे. या निवडणुकीत मतदारांनी परिवर्तन घडवून आणायला हवं. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाची केवळ बाह्य प्रगतीवर नव्हे तर सामाजिक आणि वैचारिक विकासावर लक्ष केंद्रित करण्याची गरज व्यक्त केली. फ्लायओव्हर, रस्ते किंवा गॅझेट्सच्या वाढीला विकास म्हणणं चुकीचं आहे, असा ठाम दावा करत त्यांनी खऱ्या परिवर्तनाच्या संकल्पनेवर जोर दिला. राज ठाकरे यांनी मतदारांना जागृत करत सांगितलं की, शस्त्रं खाली ठेऊ नका, मतदानाच्या दिवशी तुमचं मत या सत्ताधाऱ्यांवर रोखून त्यांचा पराभव करा. जात-पात, नाते, मैत्रीच्या भावनांनी राज्य उभं राहात नाही. मत म्हणजे तुमचं शस्त्र आहे, ते योग्य वेळी वापरा. ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या स्वप्नातील राज्य निर्माण करण्याचा मानस जाहीर केला. एकदा संधी द्या, जगाला हेवा वाटेल असं महाराष्ट्र घडवतो. त्यांनी विशेषत: तरुण वर्ग आणि शेतकऱ्यांना ही क्रांतीची वेळ असल्याचं सांगितलं. या निवडणुकीत तुम्ही क्रांती केली पाहिजे, हा खरा संधीचा क्षण आहे. ज्यांनी तुमचा विश्वासघात केला, त्यांचा वचपा काढण्याची ही वेळ आहे,असे ही ते म्हणाले.
मतांचा अपमान करणारांना धडा शिकवा, महाराष्ट्राचं भविष्य तुमच्या हाती : राज ठाकरे
अखेर दहा वर्षांनी होणार महात्मा गांधींच्या अर्धपुत...
भाईंदर : मीरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालयाच्या आवारात राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अर्धपुतळा बसवण्याचा दहा वर्षांपूर्वी ११ जानेवारी २०१६ रोजी माजी विरोधी पक्षनेते आसिफ ...
नवरात्रोत्सवानिमित्त मुंबई पोलीसांकडून 'निर्भया पथ...
मुंबई : नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांनी त्यांच्या निर्भया पथकातील शूर आणि समर्पित महिला पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान केला. ...
भायंदर : अन्न विषबाधेची भीषण घटना — ३ वर्षांच्या म...
भायंदर : भायंदर पश्चिम येथे अन्नातून विषबाधा झाल्याची एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. रविवारी रात्री झालेल्या या घटनेत केवळ ३ वर्षां...
मीरा-भाईंदरमध्ये डेंग्यूचा कहर, १० जणांचा संशयित म...
मीरा-भाईंदर:मीरा-भाईंदर शहरात पावसामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीयुक्त साचलेल्या पाण्याने आरोग्य धोक्यात आ...
शिरगाव किल्ल्यावर स्वच्छता महाश्रमदान मोहिमेअंतर्ग...
शिरगाव : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आणि स्वच्छता महाश्रमदान मोहिमेच्या निमित्ताने दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी शिरगाव येथे शिरगाव किल्ला ...
वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; एकाच दिवशी ७८,०...
वसई-विरार: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागाने ११ सप्टेंबर २०२५ रोजी व्यापक कारवाई करत तब्बल ७८,०४...
वसई-विरारमध्ये बेकायदेशीर बांधकामावर कारवाई; सहाय्...
दिनांक: १२ सप्टेंबर २०२५ :वसई-विरार शहर महानगरपालिका VVCMC ने बेकायदेशीर बांधकामावर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, याचाच भाग म्ह...
वसई रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म ६ व ७ ची दक्षिण बाज...
वसई, २९ ऑगस्ट : पश्चिम रेल्वेने जाहीर केले आहे की, वसई रोड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ ...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
More Local News To You
Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.
एकतर्फी प्रेम, नैराश्य आणि हरवलेली लेखिका: संध्या पाठकच्या आत्महत्येचा हृदयद्रावक मागोवा
मुंबई: वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी आयुष्याचा निरोप घेणारी संध्या पाठक...
गणपती विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज; सुरक्षा आणि सुविधा यांची व्यापक तयारी
मुंबई:मुंबईतील गणपती विसर्जनाच्या दृष्टीने महापालिका सज्ज झाली आहे. गण...
मुंबईत तीन वर्षांत लोकल ट्रेन फेऱ्या होणार दुप्पट
मुंबई : मुंबईतील लोकल ट्रेन प्रवाशांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी आहे....
अंधेरीत उत्खनकाने दिलेल्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
मुंबई : उत्खनकाने दिलेल्या दिलेल्या धडकेत एक पादचार्या मृत्यू झाला आह...
Stay Connected
शिरगाव किल्ल्यावर स्वच्छता महाश्रमदान मोहिमेअंतर्गत भव्य स्वच्छता अभियान राबवले
शिरगाव : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आणि स्वच्छता महाश्रमदान मोहिमेच्या निमित्ताने दिनां...
वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; एकाच दिवशी ७८,०४६ चौ. फूट अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त
वसई-विरार: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागाने १...
वसई-विरारमध्ये बेकायदेशीर बांधकामावर कारवाई; सहाय्यक आयुक्त गणेश पाटील निलंबित
दिनांक: १२ सप्टेंबर २०२५ :वसई-विरार शहर महानगरपालिका VVCMC ने बेकायदेशीर बांधकामावर कठ...
Previous
Article