पालघर : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्कृष्ट खेळाडू घडविण्यासाठी राज्य शासनाचे जिल्हा क्रीडा संकुल मुख्य भूमिका बजावेल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
पालघर जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमिपूजन टेंभोडे येथे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी चव्हाण बोलत होते.
खेळाला विशेष प्राधान्य देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन विशेष प्रयत्न करत असून खेलो इंडियाच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्राला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पालघर जिल्ह्यातील तरुणांना क्रीडा क्षेत्राचे विशेष आकर्षण असल्यामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यामध्ये क्रीडा संकुल व्हावे अशी मागणी केली होती. त्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून क्रीडा संकुलाचे आज भूमिपूजन करण्यात आले आहे. विविध क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. खेळाडूंना विविध सुविधा पुरवण्यासाठी क्रीडा क्षेत्रामध्ये उद्योजक, नागरिक तसेच स्वयंसेवी संस्था यांनी योगदान दयावे, असे अवाहनही पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्कृष्ट खेळाडू घडविण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुल मुख्य भूमिका बजावेल - रवींद्र चव्हाण
नवरात्रोत्सवानिमित्त मुंबई पोलीसांकडून 'निर्भया पथ...
मुंबई : नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांनी त्यांच्या निर्भया पथकातील शूर आणि समर्पित महिला पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान केला. ...
भायंदर : अन्न विषबाधेची भीषण घटना — ३ वर्षांच्या म...
भायंदर : भायंदर पश्चिम येथे अन्नातून विषबाधा झाल्याची एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. रविवारी रात्री झालेल्या या घटनेत केवळ ३ वर्षां...
मीरा-भाईंदरमध्ये डेंग्यूचा कहर, १० जणांचा संशयित म...
मीरा-भाईंदर:मीरा-भाईंदर शहरात पावसामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीयुक्त साचलेल्या पाण्याने आरोग्य धोक्यात आ...
गणेशोत्सव २०२५ : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक...
मुंबई – गणेशोत्सव २०२५ च्या आठव्या दिवशी, मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणपतीपैकी एक असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजारो भक्तांनी लाल...
शिरगाव किल्ल्यावर स्वच्छता महाश्रमदान मोहिमेअंतर्ग...
शिरगाव : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आणि स्वच्छता महाश्रमदान मोहिमेच्या निमित्ताने दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी शिरगाव येथे शिरगाव किल्ला ...
वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; एकाच दिवशी ७८,०...
वसई-विरार: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागाने ११ सप्टेंबर २०२५ रोजी व्यापक कारवाई करत तब्बल ७८,०४...
वसई-विरारमध्ये बेकायदेशीर बांधकामावर कारवाई; सहाय्...
दिनांक: १२ सप्टेंबर २०२५ :वसई-विरार शहर महानगरपालिका VVCMC ने बेकायदेशीर बांधकामावर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, याचाच भाग म्ह...
वसई रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म ६ व ७ ची दक्षिण बाज...
वसई, २९ ऑगस्ट : पश्चिम रेल्वेने जाहीर केले आहे की, वसई रोड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ ...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
More Local News To You
Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.
पावसाळ्यात पाण्याची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी महापालिकेचे आवाहन
वसई, दि. १६ जुलै २०२५ : वसई-विरार शहर ...
वसई : निवडणूक संपताच रेल्वेचे घूमजाव, वसईकरांना ४ नव्हे फक्त २ रेल्वे उड्डाणपूल मिळणार
वसई, २० फेब्रुवारी २०२५ - वसई विरार शहर...
आगामी २० वर्षांसाठी विकास आराखडा: वसई-विरार महापालिकेकडून प्रक्रिया सुरू आणी विकास कामांसाठी नव्याने आरक्षणे टाकणार
वसई विरार महापालिकेने आगामी २० वर्षांचा विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली ...
Previous
Article