वसई : नवी मुंबई, भिवंडी, उरण, पनवेल, मिरा-भाईंदर व प्रामुख्याने वसई विरार शहरात होत असलेल्या कांदळवन तोडीबाबत शासन मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आहे. पर्यावरणाला पुरक असणाऱ्या व स्थानिक शेतीचे उधाणाच्या लाटांपासून संरक्षण करणाऱ्या कांदळवनांच्या संवर्धनासाठी शासनाने पुढाकार घेतला असून कांदळवनांच्या तोडीवर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे. त्यामुळे कांदळवन तोड करणे आता महागात पडणार आहे.
वसई पूर्वेत प्रामुख्याने जूचंद्र, बापाणे, ससुनवघर, मालजीपाडा परिसरात मोठ्या प्रमाणात कांदळवनांची तोड झाली आहे. या कांदळवन तोडीत पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदळवनांची तोड करून त्यावर बेसुमार बेकायदेशीर माती भराव करण्यात येत असून अनधिकृत बांधकामांचे रान माजवण्याचे काम सुरू आहे. कांदळवन तोड, बेकायदेशीर माती भरावाप्रकरणी वालीव व नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असतानादेखील भूमाफिया मोठ्या प्रमाणात अनधिकृत माती भरावासाठी कांदळवनांची तोड करत आहेत. दरम्यान, महामार्गावर गेल्या काही वर्षात कांदळवनांची मोठ्या प्रमाणात तोड झाली असून पर्यावरणाचे अपरिमित नुकसान झाले आहे.
महामार्गावर पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या ही महामार्गावरील अवैध कांदळवन तोड व अवैध माती भरावामुळे निर्माण झाली आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झालेला नसतानादेखील महामार्गावर पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली होती. मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असता तर महामार्गाची गतवर्षी प्रमाणेच अवस्था गंभीर बनली असती. याच धर्तीवर आता शासनाने कांदळवन तोड व अवैध माती भरावावर सीसीटीव्हीची नजर असणार आहे. त्यामुळे कांदळवन तोड व अवैध माती भराव करणे आता महागात पडणार आहे.
कांदळवन तोडीवर रामबाण उपाय : कांदळवनांना सीसीटीव्ही देखरेखीखाली आणणार
अखेर दहा वर्षांनी होणार महात्मा गांधींच्या अर्धपुत...
भाईंदर : मीरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालयाच्या आवारात राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अर्धपुतळा बसवण्याचा दहा वर्षांपूर्वी ११ जानेवारी २०१६ रोजी माजी विरोधी पक्षनेते आसिफ ...
नवरात्रोत्सवानिमित्त मुंबई पोलीसांकडून 'निर्भया पथ...
मुंबई : नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांनी त्यांच्या निर्भया पथकातील शूर आणि समर्पित महिला पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान केला. ...
भायंदर : अन्न विषबाधेची भीषण घटना — ३ वर्षांच्या म...
भायंदर : भायंदर पश्चिम येथे अन्नातून विषबाधा झाल्याची एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. रविवारी रात्री झालेल्या या घटनेत केवळ ३ वर्षां...
मीरा-भाईंदरमध्ये डेंग्यूचा कहर, १० जणांचा संशयित म...
मीरा-भाईंदर:मीरा-भाईंदर शहरात पावसामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीयुक्त साचलेल्या पाण्याने आरोग्य धोक्यात आ...
शिरगाव किल्ल्यावर स्वच्छता महाश्रमदान मोहिमेअंतर्ग...
शिरगाव : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आणि स्वच्छता महाश्रमदान मोहिमेच्या निमित्ताने दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी शिरगाव येथे शिरगाव किल्ला ...
वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; एकाच दिवशी ७८,०...
वसई-विरार: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागाने ११ सप्टेंबर २०२५ रोजी व्यापक कारवाई करत तब्बल ७८,०४...
वसई-विरारमध्ये बेकायदेशीर बांधकामावर कारवाई; सहाय्...
दिनांक: १२ सप्टेंबर २०२५ :वसई-विरार शहर महानगरपालिका VVCMC ने बेकायदेशीर बांधकामावर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, याचाच भाग म्ह...
वसई रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म ६ व ७ ची दक्षिण बाज...
वसई, २९ ऑगस्ट : पश्चिम रेल्वेने जाहीर केले आहे की, वसई रोड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ ...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
More Local News To You
Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.
गिरीज मध्ये भीषण अपघात:दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू
वसई : ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गिरीज, बदामी स्टॉप येथे कार व दु...
वसईत पुन्हा हिट अँड रन - चिमुकल्याच्या अंगावर कार घालत आरोपी फरार
वसई - वसई पूर्वेच्या वालिव परिसरात शिव भिम नगर, नाईकपाडा येथे लहान चिम...
वसई-विरारमध्ये ‘अग्निसुरक्षा सप्ताह’ साजरा : आगीच्या घटनांवर नियंत्रणासाठी जनजागृती रॅली आणि प्रात्यक्षिके
वसई :
वसई-विरार महापालिका तब्बल 12 वर्षांनी करणार वृक्षगणना,वृक्ष सर्वेक्षणासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद
विरार:तब्बल 12 वर्षांनी अखेर वसई-विरार महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण वि...
Previous
Article